कालचा सत्यमेव जयतेचा एपिसोड मस्तच होता...
कारण कालचा रडारडी पेक्ष्या आयुष्याकडे कसे positively बघता येऊ शकत ह्या बद्दल होता...
तरी पण मला आपल्या भारतीयांचा फार नवल वाटतं. ते ह्या साठी कि एखादा माणूस तुम्हाला रस्त्यात भेटला आणि आयुष्यात काही शिकवून जाणारं काही बोलला तर आपण त्या माणसाला अतिशहाणा समजतो पण जेव्हा त्याच माणसाच्या आयुष्याशी निगडीत काही वाईट घडलेला असत आणि त्या वाईटाशी तो लढत असतो आणि तेव्हा त्याच माणसाने तेच आपल्याला सांगितला तर मात्र ते आपल्याला ब्राम्हदयान वाटत....
मी माझ्या गेल्या ३ पोस्ट मध्ये आंधळ्यांचा दुख सांगितलेला बस तेच काल अमीर खान ने सांगितले.... आता तरी तुमचे डोळे दान करा
कारण कालचा रडारडी पेक्ष्या आयुष्याकडे कसे positively बघता येऊ शकत ह्या बद्दल होता...
तरी पण मला आपल्या भारतीयांचा फार नवल वाटतं. ते ह्या साठी कि एखादा माणूस तुम्हाला रस्त्यात भेटला आणि आयुष्यात काही शिकवून जाणारं काही बोलला तर आपण त्या माणसाला अतिशहाणा समजतो पण जेव्हा त्याच माणसाच्या आयुष्याशी निगडीत काही वाईट घडलेला असत आणि त्या वाईटाशी तो लढत असतो आणि तेव्हा त्याच माणसाने तेच आपल्याला सांगितला तर मात्र ते आपल्याला ब्राम्हदयान वाटत....
मी माझ्या गेल्या ३ पोस्ट मध्ये आंधळ्यांचा दुख सांगितलेला बस तेच काल अमीर खान ने सांगितले.... आता तरी तुमचे डोळे दान करा
No comments:
Post a Comment