Thursday, November 8, 2012

सिंधुताई





मागच्या आठवड्यात "हफ्ता बंद" मध्ये सिंधुताई सपकाळ आल्या. आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी इतक सुंदर उत्तर दिलं.. मी परत एकदा त्यांच्या प्रेमात पडलो.....
मकरंद ने त्यांना विचारलं कि "माई आता मुली शिकल्या स्वताच्या पायावर उभा राहिल्या.. तुम्हाला वाटत का हो त्या स्वतंत्र झाल्यात?"

आता हा प्रश्न तुम्हा आम्हाला विचारला असता तर आपण बोललो असतो.. हो आहेत ना पण 

त्या वर सिंधुताई म्हणाल्या " कसं आहे ना बाळा.. त्या मुली शिकल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या पण राहिल्यात रे.... पण त्या आता हे विसरल्यात कि आपण का शिकलो.. आणि आपल्या शिक्षणाचा समाजाला कसा फायदा होईल ते"

- आलेख पाटणकर

No comments: