Friday, July 6, 2012

प्यार हुआ इकरार हुआ ही, प्यार से फिर क्यू डरता है दिल..


प्यार इश्क और मोहब्बत ह्या वर बरीच गाणी आपल्याला bollywood ने दिलीत.. प्रत्येक गाण्यात प्रेम काय आहे हे सांगण्याचा जोरदार प्रयत्न झाला...

पण एक गाण असं होऊन गेलं ज्याने खरं प्रेम कसे आहे हे दाखवून दिलं...
आणि ते गाण आहे....

प्यार हुआ इकरार हुआ ही, प्यार से फिर क्यू डरता है दिल..
डरता है दिल रस्ता मुश्कील. मालूम नही है कहा मंजिल......


ह्या गाण्यातला सगळ्यात हृदयाला भिडणारी लाईन म्हणजे
"डरता है दिल रस्ता मुश्कील. मालूम नही है कहा मंजिल......"

त्या मुळे प्रेमात पडताना एकदा हे गाणं नक्की ऐका....



- आलेख पाटणकर

No comments: